शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

दापोलीत भाजप-सेना सरकार अपयशी सुप्रिया सुळेंचा आक्रोश मोर्चा-‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:47 IST

दापोली : राज्यात दररोज शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत.

दापोली : राज्यात दररोज शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत. माता भगिनींची अब्रू दिवसाढवळ्या लुटली जात आहे. नागरिक सुरक्षित नाही. सरकार मात्र ‘मी लाभार्थी’च्या खोट्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये उधळत आहे. सर्व आघाड्यांवर हे सरकार अपयशी असून, अशा सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे. भाजप-सेनेच्या अपयशी सरकारने ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’, असा आक्रोश खासदार सुप्रिया सुळे यांनी दापोलीतील मोर्चात केला.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दापोली तालुक्यात केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री भास्कर जाधव, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, रत्नागिरी जिल्हा ग्रामीण बँकेचे संचालक बाबाजी जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बिरवटकर, दापोली पंचायत समिती सभापती चंद्रकात बैकर सहभागी झाले होते.आता का नाही विकास?देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना सरकारवर ऊठसूट टीका करायचे. आता ते मुख्यमंत्री आहेत. मग जनतेला अभिप्रेत विकास का होत नाही, असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणSupriya Suleसुप्रिया सुळेBhaskar Jadhavभास्कर जाधव